Thursday, May 30, 2013

प्रेम म्हणजे काय ?




प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही

छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही

का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन

हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवणमनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाहीपण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाहीरात्री छान च असतात ………। तिच्या स्वप्नानी भरलेल्यादेऊन जातात उभारी …॥ मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुरालाप्रेम कधी सफल होते तर कधी नाही …….. ते जीवनात कधी ही सब कूच नसतपण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात ते नेहमीच जपायाच असतप्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही ….पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही …..

Friday, September 9, 2011

कोई दीवाना कहता है

कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है !
मगर धरती की बेचैनी को बस बादल समझता है !!
मैं तुझसे दूर कैसा हूँ , तू मुझसे दूर कैसी है !
ये तेरा दिल समझता है या मेरा दिल समझता है !!

मोहब्बत एक एहसासों की पावन सी कहानी है !
कभी कबीरा दीवाना था कभी मीरा दीवानी है !!
यहाँ सब लोग कहते हैं, मेरी आंखों में आँसू हैं !
जो तू समझे तो मोती है, जो ना समझे तो पानी है !!

समंदर पीर का है अन्दर, लेकिन रो नही सकता !
यह आँसू प्यार का मोती है, इसको खो नही सकता !!
मेरी चाहत को दुल्हन बना लेना, मगर सुन ले !
जो मेरा हो नही पाया, वो तेरा हो नही सकता !!

Wednesday, August 17, 2011

कोण म्हणत देव नसतो......!

कोण म्हणत देव नसतो
आधार मागितला चालण्यासाठी,
आई-वडिल दिलेत...
जग बघण्यासाठी.

थोड पुढ चालून
प्रवास काटावा म्हटल,
तर मित्र दिलेत
आधारसाठी.....

आल्या जन्मी काही करावस वाटल
जग बघण्यासठी,
गुरु दिलेत....
ज्ञान वाढवण्यासाठी.

कोण म्हणत देव नसतो....

सहवास हवा होता
सुख:दुखाची देवाण-घेवाणासाठी
जीवनाचा जोडीदार दिलास....
भरुन आलेल मन मोकळ करण्यासठी.

सगळ मिळाल्यावर आता मात्र
आभार मानावस वाटल
जन्मदाताच तो.....
शेवटी त्यान त्याच्याच दारात आणुन टाकल

मैत्री केली आहेस म्हणुन.............

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघार घेऊ नकोस

Friday, January 21, 2011

स्वप्न

माझ्या जिवणाला कुणी आता ओळखावे
माझ्या हसण्याला कुणीतरी समजावे
माझ्या जिवणाचे कुणीतरी गीत गावे
माझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावा
माझ्या भावनांचा अर्थ कुणी समजावा
माझ्या अश्रुनांही आता मोल यावे
आयुष्यात माझ्या आता काही तरी व्हावे
जगही लाजेल असे आता घडावे
माझे जिवणगाणे मीच आता आळवावे
प्रेमाची आशा न करता मीच प्रेम व्हावे
मैत्रीतही मीच आता केंद्रबिंदु व्हावे
मी काय व्हावे ? मी कोण व्हावे ?
मीच माझे स्वप्न व्हावे...
मीच माझे स्वप्न व्हावे...

Saturday, February 13, 2010

खेळ मांडला

तुज्या पायरिशी कुणी सानथोर नाही,
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई,
हे तरी देवा सर ना ह्यो भोग कशापाई,
हरवली वाट दिशा अंधारल्या धाई,
ओवालुनी उधलतो जिव मायबापा,
वणवा ह्यो उरी पेटला......
खेळ मांडला, खेळ मांडला,
खेळ मांडला, देवा....खेळ मांडला..."

सांडली गाडीत वाहत घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीवगा खेल मांडिला......
दावी देवा पैल पार पाटिशी तू रहा उभा
ह्यो तुझाच उबर्यत खेल मांडिला.....

हे...उसवल गण गोत सार
आधार कुणाचा नाही
भेगाडल्या भुई परी जिन
अंगार जिवाला जाळी
बळ दे जुंजायाला कीर्तीची ढाल रे
इन्विती पंच प्राण जिव्हारत थान रे
करपल रं देवा जलळ शिवार तरी नाही धीर सांडला
खेळ मांडला.....